Thursday 11 March 2010

हितगुज




आभालाला नसतो किनारा
तसा कर्तुत्वालाही नसतोच तो
आयुष्य हे गनितासमानच भासत,
जस गणित बरोबर सोडावल
तर उत्तरही बरोबर येत...
अनुभव हे खुप काही शिकवतात
ते जीवनमूल्य देतात,
आणि त्यांचा मागोवा घेतच
आपण जगतो..

ध्येयाने प्रेरित पक्ष्याला हव तरी काय?
भरभरून उड़न्यासाठी मोकळ आकाश
जिथे नसतो भेदभाव समाजाचा
नसतात बंधने जाती, पंथ अन धर्माची..

मानवाला हव तरी काय..
दोन शब्द प्रेमाचे,
मायेचे, ओलाव्याचे, धीराचे.
त्यातूनच पार पडला म्हणजे,
उडतो मग आभाळअत स्वच्छंदी
पण कित्येकदा करून घेतो
आपणच किनारा आभालाला
आणि आखतो सीमा
कर्तुत्वाच्याही !!

त्या कर्तुत्वाला न आखता
मनाला आखाव्यात,
भावनेचा पूर पाहून
गेल्यावर
सिंहावलोकन करताना...
मागे पाहिल्यावर मग,
समाधान वाटत..
आयुष्यात खुप काही कमवल्याच.

3 comments:

  1. This poem is truly thought provoking, key to achieving what we want in life is by living life to the fullest with no limitations and hesitations. Your poems are like breath of fresh air its beauty lies in the simplicity.

    ReplyDelete
  2. खूपच छान,अप्रतिम.

    ReplyDelete

Pages