Thursday 26 May 2011

ब्लॉग लिहायला सुरवात केली तेव्हापासून डायरी लिहिणं बंद झालं.आता स्वतःचं काहीही वाचायच झालं तर..आधी ऑनलाईन यावं लागतं.आता कागदांवर लिहिणं सुटलय..अस्ताव्यस्त पडलेली कागद आता कधीच नसतात माझ्याकडे.कंटाळा आला म्ह्णून सुचलं तरी लिहायचं सोडलाय ...काहीश्या ओळी मात्र लिहून होतात..तसेच काही विचारहि....लिहिणं सुद्धा रटाळ वाटतं कित्येकदा.. भावना शब्दात मांडल्या कि..मनातले विचार...त्यात जाऊन बसतात...भावनांचे तात्पुरता स्थलांतर होते ते असे...

No comments:

Post a Comment

Pages