Friday 11 March 2011


खरं तर आपली सगळी प्रश्न..
आपल्यापासून सुरु होतात.
अन नाईलाजाच्या  नावाने..
उत्तर बनून सुटून जातात.

आपण असाह्य असलो कि,
रागवायचा अधिकार आपल्याला राहत नाही.
आणि रोषाचा ज्वालामुखी मग,
भडभडा वाहायचा थांबत नाही.

Pages