तोरणं बांधली तेव्हाच सण साजरे होतात असे नाही.कित्येकदा तोरणाशिवाय आपण सण साजरे करतो.आपल्या मनात आपण सण साजरे करू लागलो कि तिथे तोरणं तयार होतात.आता सणाचं म्हणाल तर आपण ठरवला तेव्हा आपला सण.मनाची अशा पल्लवित झाली कि सगळीकडे हिरवळ दिसते,सणच असतो सगळीकडे.नाहीतर नुसता कडक उन्हाळा आणि पानगळीचा ऋतू दिसेल सगळीकडे.अर्थात मना ठेवा रे पल्लवित,सर्व आनंदाचे कारण!:)
माझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..
Friday 15 April 2011
Subscribe to:
Posts (Atom)