Wednesday 7 January 2015

मन सज्जना!


भर भर भरकटनाऱ्या विचारांना...
कितीही लगाम घालायचा प्रयत्न केला ना,
तरी तंद्री लागतेच....
त्यांना काही काळ वेळ नसतो.
विषय लागत नाही,
तिथे कुणी उगाच टीका करणारा नसतं.
आपल्या मनाचे आपण राजे असतो,
खूपचं भारी असतं असं आपलंपण..नाही का?

Pages